Posts

Showing posts from November, 2018
Image
पी डी राऊत गुरुजी माझा मोठा भाऊ, माझा पांडुरंग ! पी डी राऊत गुरुजी म्हणजे पांडुरंग डोमाजी राऊत गुरुजी पवनी नगर पालिका शाळेत हाडाचे शिक्षक , नेटिविस्ट डी डी राऊत चा मोठा भाऊ ,नेटिविस्ट राऊत चा पांडुरंग ! नेटिविस्ट डी डी राऊत , जो काही घडला , आज दिसतो आहे तो केवळ पी डी राऊत गुरुजी मुळेच . तेच नेटिविस्ट डी डी राऊत चे पांडुरंग ! विठ्ठल ! डोमाजी राऊत याना दोन पत्नी किसना बाई , दारोमबा बाई .किस्नाबाई च माहेर सिंधपुरी , दारोमबाबाई च माहेर ईटगाव . त्यांची सहा मुले , दोन मुली . सगड्यात मोठा मुलगा गणपत , मग पांडुरंग मग श्रीकांत मग देवाजी , बाबाजी आणि शेवटी दौलत नंतर दोन मुली शशिकला , शेवंता . गणपतराव आधी नागपूर ला मग गावीच पवनी ला टेलर देश १९४७ साली १५ आगस्ट ला स्वतंत्र झाला माझे सर्वात मोठे बंधू गणपत राऊत , नात्यात चुलता नंदराम झोलबा राऊत , मनोहर भांभोरे ते २०-२२ वर्षाचे तरुण पवनी वरून पैदल मार्च करीत दिल्लीला काँग्रेस अधिवेशना साठी नेहरूंना भेटण्या साठी गेले , नेहरूंची भेट घेतली नेहरूंच्या त्यांना धन्यवाद आणि शाबासकी दिली ! पुढे भाम्बोरे चे वडील सीताराम भाम्बोरे आमदार झाले ., पांडुरंग ...
Image
अष्टपैलू व्यक्तिमत्व गुरुवर्य, प्राध्यापक , डॉक्टर भीमराव गोटे : भीमराव एकनाथ गोटे , बी ई गोटे , गोटे सर अस्या विविध पण आत्मीय नावाने ओळखले जाणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व गुरुवर्य प्राध्यापक , डॉक्टर भीमराव गोटे यांचा जन्म २३ नोव्हेंबर १९५५ महाराष्ट्रातील , वर्धा जिल्ह्यातील एका लहानश्या खेड्यातील ! अतिशय गरिबीत वाढलेले भीमराव स्वकष्टने आणि जिद्दीने एम . ए . झाले आणि मुंबईला केंद्र शासकीय सेवेत ते कनिष्ठ लिपिक म्हणून रुजू झाले . पण वाचन , अभ्यास , चिकित्सक प्रवृत्ती त्यांना गप्प बसू देईना म्हणून त्यांनी लायब्ररी सायन्स मधून मास्टर इन लाइब्ररी  सायन्स केले . बी एड , एम एड  शिक्षण शास्त्र केले . याच काळात त्यांचे त्यांच्याच ग्रामीण भागातील सुस्वभावी , मधुर भाषी वंदना ताई बरोबर लग्न झाले . एवठ्यावरच ते थांबले तर भीमराव कसले ! म्हणून त्यांनी त्यांच्या आवडीचा शिक्षकी पेशा करायचे ठरवून , केंद्रीय नौकरी सोडून उल्हास नगर च्या शिक्षण शास्त्र महाविद्यालयात लेक्चरर म्हणून नौकरी स्वीकारली आणि इथूनच त्यांच्या अष्टपैलू  व्यक्तित्वाला बहर येत गेला ! कल्याण इथे त्यांचा विविध सांस्कृत...
Image
कोहिनुर हिरा तो सोडून जुन्या गारगोट्या घेऊन निदान आम्ही विदेशी वैदिक ब्राह्मण धर्म विरुद्ध नेटिव्ह हिंदू हि लढायी आम्ही लढणार नाही . विदेशी वैदिक ब्राह्मण धर्मियांनी बोथट आणि वैचारिक भ्रस्ट आणि भेसड केलेली आगमिक शास्त्रे आणि शास्त्रे घेऊन आज आपण काय करू शकतो ? काही नाही . मुळात वैदिक ब्राह्मण धर्मीय किती तर इनमीन ३ टक्के पण प्रचार तंत्र , आणि संघटित पणा या मुळे ते वाटेल ते सांगत सुटले आहेत आणि ते सुद्धा हजारदा छाती ठोक , बिनधास्त मात्र भित्रा ९७ टक्के मूळ भारतीय , नेटिव्ह हिंदू समाज आजूनही धर्मात्मा कबीर हेच आज आपले गुरु आणि सेनापती समजून त्यांची वाणी बीजक हाच सत्य , खरा हिंदू धर्म सांगत नसतील तर परिघावरची चळवळ करून काय फायदा . वैदिक ब्रह्मींधर्म आणि विदेशी ब्राह्मण यांच्या मर्म स्थळावर आसूड ओढले नाही , त्या वर सरळ वार केला नाही तर हिंदू नि काय करावे नेमके हेच ना समजल्याने ते भरकटतच राहणार आणि वैदिक ब्राह्मण धर्म म्हणजेच हिंदू धर्म , वेदाचे उगम हिंदुस्थानातच , वर्ण वेवस्था शास्त्रोक्त आणि हिंदू हिथं चे रक्षक ब्राह्मण हेच असेच चालत राहणार . ते नको असेल तर वैदिक ब्राह्मण ध...